ठाणे : महापालिका क्षेत्राचे वाढते नागरिककरण लक्षात घेऊन पुढील ३० वर्षांत शहराला प्रतिदिन १ हजार ११६ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होणे अपेक्षित असून त्याआधारे ठाणे महापालिकेने शहराचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार विविध धरणांतून वाढीव पाणी घेण्याचे नियोजन असून या पाणी आरक्षणासाठी ठाणे महापालिकेने शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा