ठाणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये मागील काही महिन्यांपासून वारंवार अनेक वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असतानाचा आता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांच्या वतीने कोपरी – पाचपाखाडी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच एका अनोख्या निबंध आणि व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजक करण्यात आले आहे. ‘आदेश मोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी कोणती शिक्षा दिली असती’ , मे, २०१४ ते मार्च, २०२३ पर्यंतचे अच्छे दिन यांसारखे मार्मिक आणि अनोखे विषय असल्याने या स्पर्धेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा