ठाणे : आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ठाणे जिल्ह्यातून १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतू, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ ३ हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली का अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दुरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाही असा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा