बेकायदा रिक्षा थांबे, फेरीवाले, टीएमटी प्रशासनाचा नाकर्तेपणा यांचा प्रवाशांना फटका
अडवणुकीचे – लोकमान्यनगर, किसननगर, वर्तकनगर
मुख्य शहरांपासून लांब अंतरावर असलेल्या ठाण्यातील लोकमान्यनगर, किसननगर आणि वर्तकनगर परिसरातील रहिवाशांना रेल्वे स्थानक परिसरात येजा करण्यासाठी रिक्षांशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांच्या गर्दीतील रिक्षाचे थांबे, वाहतुकीचे किमान नियम न पाळणारे रिक्षाचालक आणि जागोजागी होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी अगदी मेटाकुटीला आले आहेत. या भागातील प्रवाशी संख्या लक्षात घेता ठाणे परिवहन उपक्रमाला (टीएमटी) या भागात जास्त बससेवा चालवता येतील. मात्र, व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांची पूर्ण भिस्त रिक्षांवर आहे. मुख्य शहरापासून लांबचा पल्ला असल्याने मीटर रिक्षांऐवजी प्रवासी शेअर रिक्षाकडे वळतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा