कल्याण – रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे शहर परिसराला झोडपून काढले. या पावसाने भांडुप, कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे सोमवारी सकाळीच कामावर निघालेल्या प्रवाशांना आपण मिळेल त्या लोकलने मुंबईत कामाच्या पहिल्याच दिवशी पोहोचू असे वाटले, पण कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये आल्यावर प्रवाशांना मुंबईला जाणाऱ्या लोकल अनियमित वेळेने धावत असल्याचे आणि येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने बहुतांंशी प्रवाशांनी नाके मुरडत घरी जाणे पसंंत केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा