कल्याण : पावसाचे प्रमाण कमी होताच कल्याण, डोंबिवली शहरांतर्गत आणि परिसरातील रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट परिसरात पसरत आहेत. संध्याकाळची कुंद हवा आणि त्यात धूळ उडत असल्याने प्रवासी हैराण आहेत. सिमेंट, माती मिश्रित ही धूळ आरोग्याला हानीकारक असल्याने बहुतांशी वाहन चालक, प्रवासी तोंडाला रुमाल, मुखपट्टी लावून प्रवास करताना दिसत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्डयांमध्ये मागील तीन महिन्याच्या कालावधीत पालिकेच्या ठेकेदाराने माती, सिमेंट टाकून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले. यापूर्वी सतत पडत असलेल्या पावसामुळे माती, सिमेंट जागीच दबून राहत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा