ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिला सशक्तीकरण कार्यक्रम तसेच विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन, उद्घाटन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने परिवहन सेवेच्या टीएमटी बसगाड्या सभेसाठी वळविल्या आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सॅटीस पूलावर टीएमटी बसगाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा