- तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात
- राज्य सरकार विरोधनाटय़ संपवणार
अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिका होऊ नये यासाठी या दोन्ही शहरातील सर्वच राजकीय पक्ष एकवटले असले, तरी प्रशासनाने मात्र यासंबंधीच्या तांत्रिक बाजूंची तपासणी सुरू केली आहे. या महानगरपालिकेच्या निर्मितीसाठी योग्य तो अहवाल तयार केला जात असून मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण आयुक्तांच्या बैठकीत सर्वच बडे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी अंबरनाथ व बदलापूर या शहरांची भौगोलिक हद्द, शहरांची उत्पन्नाची साधने, जवळची गावे आदींबाबतीची तांत्रिक माहिती पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ही माहिती हाती येताच पुढील बैठकीची रूपरेषा ठरणार असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा