ठाणे – शेती पूरक व्यवसाय म्हणून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी १५ वर्षांपूर्वी इमू पालनाचा व्यवसाय सुरु केला होता. यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते. मात्र या व्यवसायापासून शेतकरी पूर्ण अनभिज्ञ असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यामुळे बहुतांश शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या व्यवसायासाठी देण्यात आलेले कर्ज माफ व्हावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा