ठाणे – महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागातील आरोग्य यंत्रणा ही मरणपंथाला आली आहे. अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा बंद करा आणि आदिवासी बांधवाना त्यांच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच मांत्रिकांकडून उपचार करून घेण्याची परवानगी द्यावी. तसेच आरोग्य सेवा देण्यात शासन कुचकामी ठरल्याने डॉक्टरांच्या जागी मांत्रिकांची नियुक्ती करावी, अशी उपरोधिक मागणी करत श्रमजीवी संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी सोमवारी (६ जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामोर्चात ठाणे, पालघर, वसई, पालघर, भिवंडी या ठिकाणाहून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा