ठाणे : देशातील सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांमार्फत दबाब टाकून भाजपने कंपन्यांकडून निवडणूक रोखेच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचे उघड झाले आहे. निवडणूक रोखे ही कल्पनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून यामुळे तेच या खंडणी प्रकरणाचे करते करविते आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर आम्ही याबाबत कडक कारवाई करू की यापुढे असे करायची कुणाची हिंमत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा