ठाणे : सध्याच्या स्पर्धात्मक युगात गोंधळवून टाकणारे अनेक करिअर पर्याय असताना नेमके जायचे कुठे, असा संभ्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असतो. मित्र – मैत्रिणी एका विशिष्ट शाखेत प्रवेश घेत आहेत म्हणून किंवा पालक सांगत आहेत म्हणून अनेक विद्यार्थी त्यांचा कल नसलेल्या शाखेत प्रवेश करताना दिसून येतात. करिअरच्या दृष्टीने हे घातक ठरू शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात आवड आहे, कल आहे असेच क्षेत्र करिअरसाठी निवडायला हवे. कारण, स्वत:शी प्रामाणिक राहून निवडलेला मार्ग हाच यशस्वी करिअरचा मार्ग असतो, असा सल्ला नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा