कल्याण: जीवनाच्या वाटचालीत यशस्वी व्हायचे असेल तर वाचन खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचन यज्ञाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

बालक मंदिर शाळा, सार्वजनिक वाचनालय आणि अक्षरमंच संस्थेतर्फे कल्याणमध्ये सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. प्रदीप ढवळ, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, बालक मंदिर शाळा कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. बालक मंदिर शाळेत हा कार्यक्रम झाला.

kokan railway
विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची ‘हरित रेल्वे’ म्हणून ओळख; विद्युतीकरणाने दरवर्षी १९० कोटी रुपयांचा नफा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
activists stage sit-in protest over removal of unauthorized statue of dr ambedkar
डॉ. आंबेडकरांचा विनापरवाना बसविलेला पुतळा हटवल्याने कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
Mumbai Municipal Corporation School,
मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या सांगतेला व्याकरणाची सुरुवात 

हेही वाचा… “देवी महाराष्ट्रातील महिषासुरांचे मर्दन केल्याशिवाय राहणार नाही”; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

वाचन हे आयुष्यात खूप महत्वाचे आहे. ते झटकन प्रसारीत होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचन कायम आपल्या डोक्यात, मनात कायम राहते. ते शेवटपर्यंत आपली सोबत करते, असे अभिनेता कऱ्हाडे यांनी सांगितले.

वाचन करताना येणारे किस्से कऱ्हाडे यांनी मुलांना सांगितले. वाचनामुळे लहान माणसे पण जागतिक पातळीवर किती मोठी झाली हे उदाहरणासह कऱ्हाडे यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचन केले पाहिजे, असे आवाहन कऱ्हाडे यांनी केले.

Story img Loader