बदलापूरः मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर माफी मागावी लागली. त्यानंतर भरभक्कम पुतळा उभारण्याकडे राज्य शासनाने भर दिला आहे. मात्र मालवणप्रमाणेच बदलापुरातही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप करत सुमारे ३०० पुतळे उभारणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच निविदा प्रणालीचा भंग करत न्युनतम दर तसेच अनुभव डावलून काम दिल्याचाही आरोप आल्हाट यांनी केला आहे. पालिकेने मात्र संकल्पना आणि सादरीकरणावरून काम दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बदलापुरचा शिवरायांचा पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा