ठाणे महापालिकेत समाविष्ट होऊन दोन दशकांचा काळ उलटला तरी दिवा शहराच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत. अतिशय दाटीवाटीने उभी राहिलेली बेकायदा बांधकामे, नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा, भूमाफियांनी बळकावलेले भूखंड अशा चक्रव्यूहामध्ये दिवा शहराचा विकास फसला आहे. दिव्यातील नगरसेवकांची संख्या आता दोनवरून अकरावर गेली. शहराला उपमहापौरपदही मिळाले. त्यामुळे दिव्याचे नष्टचर्य संपून चांगले दिवस येतील, अशी आशा येथील रहिवाशांना वाटत होती. मात्र त्यांच्या आशेवर अक्षरश: पाणी फिरले आहे. महापालिका प्रशासनाने दिव्यासाठी अनेक विकास योजना आखल्या असल्या तरी दुर्दैवाने अद्याप त्या कागदावरच राहिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा