कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने काय परिणाम होऊ शकतो, याचे प्रत्यंतर सध्या ठाणे आणि आसपासच्या शहरांतील कचराभूमींना लागलेल्या आगींच्या घटनांतून दिसून येत आहे. दिवा, डायघर, अंबरनाथ, आधारवाडी येथील कचराभूमींना वारंवार आगी लागत असतात. कल्याणमधील आधारवाडी परिसरातील नागरिकांना तर कचऱ्याच्या आगीमुळे जीव नकोसा झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा