कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरातील रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रिशन करताना मोटार वाहन निरीक्षक आणि मीटर रिकॅलिब्रिशन करणारे खासगी केंद्र चालक मीटरमध्ये अनावश्यक त्रुटी काढत आहेत. रिक्षा चालकांकडून चढे शुल्क आकारत आहेत. मीटर रिकॅलिब्रिशन केल्यानंतर वस्तू व सेवा कराची पावती खासगी केंद्र चालकाने रिक्षा चालकांना देणे बंधनकारक आहे. या अटींची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे अशा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवलीतील रिक्षा चालक मालक संघटना आणि कल्याणमधील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे सोमवारी करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा