कल्याण- कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील अनेक रिक्षा चालक भाडे नाकारत आहेत. वाढीव भाड्याची मागणी करत आहेत. प्रवाशांना वाढीव भाड्यासाठी रिक्षेतून खाली उतरवत आहेत. अशा बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी प्रवाशांनी कल्याण मधील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे कराव्यात, यासाठी ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी शहरातील रिक्षा वाहनतळांवर सेवा क्रमांकाचे फलक लावले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा