ठाणे : जिल्ह्यातील नदी आणि खाडीपात्रातून प्रशासनाच्या माध्यमातून वाळू उपसा करून त्याचा लिलाव करण्यात येतो. मात्र मागील गेल्या काही वर्षांपासून वाळू लिलावाचे गोंधळलेले धोरण, रेतीचा विक्रीचा चढा दर यांमुळे जिल्ह्यात वाळू लिलावाला शून्य प्रतिसाद मिळत होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात चार ठिकाणी अखेर रेती गट सक्रिय झाले असून येथून रेती विक्री केली जात आहे. शासनाच्या दरानुसार जिल्ह्यातून सुमारे १७ हजार ब्रास वाळूची विक्री करण्यात आली आहे. येत्या काळात बांधकाम व्यावसायिकांकडून अधिक उत्तम प्रतिसाद मिळेल अशी माहिती जिल्हा रेतीगट विभागाकडून देण्यात अली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा