ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकी निमित्त बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे बोलविलेल्या विशेष बैठकीसाठी नवी मुंबईतील भाजपाचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक आणि संजीव नाईक आनंद आश्रमाच्या दिशेने गेले खरे मात्र आनंद मठात प्रवेश न करताच ते पुन्हा माघारी परतले. आनंद मठाऐवजी लगेचच असलेल्या चिंतामणी चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेसाठी हे दोन नाईक बंधू आपल्या वाहनातच बसून होते. मात्र मुख्यमंत्री उशिरापर्यंत आनंद मठ येथे आले नाहीत आणि त्यांची वाट पाहून नाईक बंधू परतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा