शब्द भावनांना वाट मोकळी करून देतात. कल्पनेतील विश्वाला लेखणीतून कागदावर उतरवण्याचे काम शब्द करतात. कधी ते ज्ञानाची कास धरतात तर कधी विकासाला साथ देतात. कधी पर्यावरणाशी गट्टी करतात तर कधी क्रोधातून व्यक्त होतात. एखादा लेख लिहिताना नेमका अनुभव अथवा घटना मांडताना कोणते शब्द योजावेत, याचा लपंडाव लेखकाच्या मनात सुरू असतो. त्यातूनच चांगल्या सकस साहित्याची निर्मिती होत असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा