ठाणे शहापूर : मुंबई आणि ठाण्यापासून अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेला शहापूर तालुका सध्या पाणी टंचाईमुळे अक्षरश: एखाद्या वाळवंटाच्या स्थितीप्रमाणे झाला आहे. विहीरी कोरड्या ठाक, नद्यांमध्ये फक्त दगड-गोटे शिल्लक आहेत. येथील गाव- पाड्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाण्याच्या टँकरने विहीरीत पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा टँकर कधी येईल आणि विहीरीत पाणी सोडले जाईल याची चातका प्रमाणे वाट महिला बघत आहेत. सध्या तालुक्यातील १५ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मार्च महिना सुरू होताच अशी भीषण अवस्था निर्माण पुढील तीन महिन्यांचा काळ कसा सहन करावा असा प्रश्न महिलांना पडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा