ठाणे : शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला आघाडीच्या वतीने ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५० हजार महिलांचा सामावेश असलेल्या या कार्यक्रमासाठी केवळ ७० हजार रुपये खर्चाचे विवरणपत्र सादर करण्यात आले असून शिवसेनेने निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जेया यांनी केला आहे. हे आरोप खोडसाळपणे करण्यात येत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा करत शिवसेनेने आरोप फेटाळले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा