ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या कमी व्हावी याकरिता गेले महिन्याभरापासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शिवजल सुराज्य हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत पाच तालुक्यांमध्ये लोकसभागातून १ हजार ५१५ वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी ६१९ वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाद्वारे ग्रामीण भागाची वाटचाल लवकरच टँकरमुक्तीकडे होईल असा दावा जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा