कल्याण – मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. रेल्वे प्रवाशांना रास्त दरात रेल्वे स्थानक, एक्सप्रेसमध्ये पाणी उपलब्ध व्हावे म्हणून रेल्वे मंत्रालयाने रेल नीरची योजना सुरू केली. गेल्या आठवड्यापासून मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे स्थानकांच्या सर्वच स्थानकांवर, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये रेल नीरचा तुटवडा जाणवू लागल्याने प्रवाशांना आता चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा