ठाणे – राज्यात प्रत्येकी २ लाख ३४ हजार नागरिकांमागे केवळ एक रुग्णालय तर आरोग्य विभागात २० हजारहून अधिक पदे रिक्त असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला आहे. श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांना अचानक भेट दिली. तसेच संपूर्ण राज्याच्या आरोग्य विभागावरील एक अहवाल श्रमजीवी संघटनेने केला आहे. या अहवालात ही बाब समोर आली आहे. याच प्रश्नावर उद्या श्रमजीवी संघटनेने मोठे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन पुकारले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा