अंध, बहुविकलांग मुलांसाठी अलीकडे अनेक शाळा निघाल्या आहेत. या शाळांमधून त्यांचे जीवनशिक्षण सुरू असते. पण ही मुले वयाने मोठी झाल्यावर, आता त्यांचे काय करायचे, असा प्रश्न उद्भवतो. वयाच्या विशीतही ही विशेष मुले पाच-सहा वर्षांचीच असतात. मात्र, १८ वर्षे वयानंतर त्यांना शाळेतून ‘निरोप’ घ्यावा लागतो. त्यानंतर या मुलांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो. थोडय़ाफार संस्था या क्षेत्रात काम करत असल्या तरी बहुतेक प्रकरणांमध्ये पालकांनाच एकत्र येऊन संघटना अथवा संस्था स्थापन करून अशा मुलांसाठी काम करावे लागते. मात्र, तरीही त्यांना ‘सोबत’ लागतेच. अशीच सोबत ठाण्यातील ‘सोबती’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना देत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा