डोंबिवली – चार महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील भूमाफियांनी देवीचापाडा येथील गणेशघाट विसर्जनाजवळील जेट्टी भागातील खारफुटीवर मातीचे भराव टाकले होते. निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या पर्यावरण दक्षता मंंडळाने याप्रकरणी शासनाकडे ऑनलाईन माध्यमातून तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंगळवारी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी देवीचापाडा खाडी किनारी भागात पाहाणी केली. या अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून शासनाकडून मातीचा भराव टाकणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा