कल्याण-डोंबिवली शहरांच्या विविध भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बांधण्यात येत असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाचा आदेश दुर्लक्षित करुन ओबडधोबड उंचवटे गतिरोधक बांधण्यात येत आहेत. या गतिरोधकांवर वाहने विशेषता चारचाकी हलकी, दुचाकी वाहने आपटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यांवर कोठेही गतिरोधक नकोत आणि बांधायचे असतील तर त्याचे चौकटबध्द नियम न्यायालयाने आखून दिले आहेत. गतिरोधकाची गरज आणि ते कोठे पाहिजेत, हे न्यायालयाने यापूर्वी काही याचिकांमध्ये निकाल देताना स्पष्ट केले आहे. असे असताना पालिका हद्दीत एमएमआरडीएच्या ठेकेदारांनी उंचवट पसरट ओबडधोबड गतिरोधक बांधून वाहन चालक, प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला आहे, अशी टीका प्रवाशांकडून केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा