ठाणे : ऐरोली आणि ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी विखुरण्यासाठी तयार करण्यात आलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तत्काळ सुरू करा अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. राजन विचारे यांनी नुकतीच मध्य रेल्वे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेतली. तसेच दिघा गाव व ऐरोली रेल्वे स्थानकात नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी व त्यांच्या प्रतिक्रिया गोयल यांच्याकडे सुपूर्द केल्या आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा