ठाणे – बदलापूर येथील एका खासगी शाळेत झालेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या निलीमा चौधरी यांनी शुक्रवारी संबंधीत शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांशी संवाद साधून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तर अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे महिला तक्रार निवारण केंद्रच नसल्याचे समोर आले असता पोलिसांनी आता पुढाकार घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारातच जलदगतीने महिला तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात यावे. यासाठी तीनही शहरातील पोलिसांनी प्रस्ताव सादर करावे अशा सूचना त्यांनी यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा