ठाणे : महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचे कर्तृत्व दाखवून दिले आहे, असे कौतुकोद्गार काढत देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत असल्याचे मत भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र कधीही थांबणार नाही. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा सरकारला पाठिंबा आहे, असा दावा करत केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा