बदलापूर: राष्ट्रीय हरित लवादाने अंबरनाथ पालिकेला चिखलोली येथील जागेवर कचरा न टाकण्याच्या दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा कचरा बदलापुरच्या कचराभूमीवर टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर या निर्णयाला आता बदलापुरात तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय एकवटले असून हा कचरा टाकू दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. कचरा प्रकल्पाला नाही तर कचरा टाकण्याला विरोध असल्याचे सर्वपक्षियांकडून सांगितले जाते आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेला नवा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा