ठाणे महानगराचे एक मुख्य उपनगर असलेल्या दिव्यात शिक्षण व्यवस्थाही अत्यंत अपुरी नित्कृष्ट दर्जाची आहे. महापालिकेच्या शाळांची अवस्था दारुण असताना खासगी शाळांतील परिस्थितीही सुखावह नाही. दिव्यात महापालिकेच्या एकूण चार शाळा आहेत. त्यातील पूर्व विभागात असलेली शाळा कौलारू आहे. पावसाळ्यात कौलातून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास होतो. पुन्हा ही शाळा फक्त चौथीपर्यंतच असल्याने येथील मुलांना पुढील शिक्षणासाठी डोंबिवली अथवा ठाण्याला जावे लागते. शाळा सीआरझेडमध्ये असल्याने नव्या इमारतीचे काम रखडले असल्याचे सांगितले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा