कल्याण : शैक्षणिक वर्ष जून मध्ये सुरू होऊन आता तीन महिने झाले तरी कल्याण डोंबिवली पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, दप्तरे व इतर शालेय साहित्याचे शिक्षण विभागाने वाटप न केल्याने पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पालिकेत नगरसेवकांची राजवट नसल्याने त्याचा गैरफायदा अधिकारी घेत आहेत, अशी टीका लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा