उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या ७५० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात हजाराहून अधिक टपाल पत्रांवर शुभेच्छा संदेश लिहिले आहेत. ही टपाल पत्र (पोस्ट कार्ड) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लष्करी अधिकारी, सिमेवरील जवान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, विविध वर्तमानपत्रांचे संपादक, प्रसिध्द क्रिकेट, क्रीडापटू, शिक्षणतज्ज्ञ, आपले आई-वडिल यांना कल्याण टपाल कार्यालयातून पाठविली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा