शहरांच्या विकास नियोजनाचा अविभाज्य भाग असलेल्या विकास नियमावलीतील सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. मोठय़ा इमारती बांधणे म्हणजे विकास अशा पद्धतीने शहरे उभी केली गेली. आपण विकासाचे नियम पाळले असते, तर शहरे बकाल झाली नसती, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात शनिवारी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा