आठवडय़ाची मुलाखत : सुरेश देशमुख, अन्न व औषध विभाग, सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी
अन्नातील भेसळीचे प्रकार हल्ली वाढू लागले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग वेळोवेळी अन्नपदार्थाच्या तपासण्या करून हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करीत असते, कारण भेसळयुक्त अन्न विषासमान असते. त्यातून विषबाधा होत असते. त्यामुळेच मे महिन्यापासून अन्न व औषध विभागाच्या वतीने अन्न भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यानिमित्त अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्याशी साधलेला संवाद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा