कल्याण – १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना एप्रिल २०२५ पूर्वी शासनाने उच्च सुरक्षा नोंदणी वाहनपट्टी बसविण्याचे बंधन घातले आहे. एप्रिलनंतर अशाप्रकारची वाहनपट्टी नसणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याने एक हजार रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. अधिकाधिक वाहन चालकांंनी विहित वेळेत ही उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी बसवावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण विभागाने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी परिसरात एकूण १० केंद्रे सुरू केली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा