ठाणे: जिल्ह्यातील भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेकडून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू करण्यात आली आहे. परंतु दहा टक्के पाणी कपातीची झळ दररोज बसू नये म्हणून पालिकेने पंधरा दिवसातून एकदा विभागवार पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तसे नियोजन केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा