ठाणे : दिव्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या असतानाही नागरिकांना भरमसाठ पाणी देयके देण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग समितीवर शुक्रवारी मोर्चा काढला होता. पाणीटंचाई समस्या दूर करण्याची मागणी करत याबाबत एक महिन्यात उपाययोजना केली नाही तर ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसैनिक धडकतील, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा