ठाणे : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे कामानिमित्तने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असताना सोमवारी रात्री मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील रेल्वे पूलावरून जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गर्दीमुळे झाला की इतर कारणामुळे याबाबत स्पष्टता आलेली नाही. असे असले तरी २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रवासी गर्दीचे बळी ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले आहेत. या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याची टीका प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा