ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयक थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत गेल्या दोन महिन्यांत थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत केल्या आहेत. या कारवाईत १५२ मोटर पंप जप्त तर, ५० पंप खोल्यांना टाळे लावण्यात आले आहे. याशिवाय, ३ हजार ३५४ थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्या असून त्याचबरोबर आतापर्यंत ५९ कोटी ४३ लाख रुपयांची पाणी देयके पालिकेने वसूल केली आहेत. तसेच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा