ठाणे : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर वन मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन घेतलेला जनता दरबार आणि त्यानंतर ठाण्यातील भाजपच्या आमदारांनी ‘आमदार आपल्या भेटीला’ सुरु केलेले उपक्रम यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने (शिंदे गट) मंगळवारपासून ‘जन संवाद’ उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, हा जन संवाद शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातून सुरू झाला आहे. या जन संवादात ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. शिवसेनेने सुरू केलेल्या या जन संवाद उपक्रमामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा