ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरे एकमेकांना मुख्य रस्ते किंवा महामार्गाच्या माध्यमातून जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे एखाद्या शहरात वाहतूक कोंडी झाली तर त्याचे परिणाम बाजूच्या शहरांमध्ये जाणवतात. त्याचा प्रत्यय नुकताच मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या कामामुळे ठाणेकरांना आला आहे. तसेच सध्या विविध शहरांत उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यातही सुरू राहणार असून या काळात वाहनांचा वेग आधीच कमी असतो. यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील वाहतूक कोंडी भेदण्याचे मोठे आव्हान ठाणे वाहतूक पोलिसांपुढे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा