ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडी किनारा मार्गासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने दिलेल्या २७०० कोटी रुपयांच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिवरांच्या जंगलांची होणारी कत्तल, सागरी किनारा नियमनाचे कठोर कायदे, नौदलाच्या जागेस खेटून उभारणीमुळे संरक्षण विभागाकडून हरकती असताना व सर्व आवश्यक परवानग्या हाती येण्यापूर्वीच कंत्राट देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेषम्हणजे निवडणूक रोखे खरेदी प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘मेसर्स नवयुग इंजिनीअरिंग कंपनी’ला हे काम देण्यात आले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईत हे कंत्राट दिल्याचे बोलले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा