ठाणे : भाजप, शिंदे गट आणि आता मनसे अशा तिन्ही पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असून या टिकेला ठाकरे गटाचे ठाणे उप जिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी उत्तर दिले आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे हे तिघे एकत्र अंगावर येत असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यावर भारी पडत असल्याचा दावा करत हे नाव घेतल्याशिवाय विरोधकांना झोपच लागत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शिंदे गटाचे समर्थन करताना या फुटीस उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवतात. मात्र, त्यांचे १३ आमदार का सोडून गेले? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत, अशी टिका त्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा