ठाणे : उन्हाळ्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. यामध्ये प्रामुख्याने शहापूर, मुरबाड आणि काही अंशी अंबरनाथ तसेच कल्याण तालुक्यातील गावांचा आणि पाड्यांचा समावेश असतो. फेब्रुवारी महिना सुरु झाला असून सद्यस्थितीत मुरबाड आणि शहापूर तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध तालुक्यांसाठी पाणीटंचाईसाठी उपायोजना राबविण्याबाबत आराखडा आखण्यात आला आहे. याअंतर्गत २१ गावांमध्ये विंधन विहीरी तयार करणे आणि सुमारे १०० गावांमध्ये नियमित स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा