ठाणे : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये किंवा मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना धावाधाव करावी लागते. परंतू, ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडणारा नसतो तसेच ते मुंबईत टाटा रुग्णालयातही उपचारासाठी जाण्यास टाळाटाळ करतात. ग्रामीण भागातील कर्करुग्णांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने कर्करोग निदान मोबाईल बस गेल्याकाही दिवसांपासून सुरु केली आहे. या बसच्या माध्यमातून दररोज सुमारे १०० ते १२० रुग्णांची मौखिक, स्तन आणि गर्भाशय पिशवी कर्करोग तपासणी केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा