ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा ११ आणि २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३३८ तर बारावीच्या परीक्षेसाठी १९७ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकाची नजर असणार आहे. शिवाय ज्या परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा